कोपरगाव

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.

Just for You

Lasted कोपरगाव

मनरेगा कडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३० कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी  नियोजन विभाग रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळून…

ठेकेदाराच्या मनमानीचा प्र. ५ च्या व्यावसायिकांना आर्थिक फटका ; बाजारचा दिवस असूनही व्यावसायिकांना व्यवसाय ठेवावे लागले बंद 

कोपरगाव - कोपरगाव शहरातील प्रभाग ५ मधील रस्त्याचे काम मागील तीन महिन्यापासून संथ गतीने सुरु असून त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान…

संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या चार विध्यार्थ्यांची एमएस साठी परदेशात  निवड  – अमित कोल्हे
 

संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाची उपलब्धीकोपरगांव:संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या चार विध्यार्थ्यांची  कॅनडा व अमेरिकेमधिल विद्यापीठांमध्ये एमएस…

महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारा स्वागतार्ह अर्थसंकल्प -विवेक कोल्हे

कोपरगाव - सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस…

शेतकऱ्यांसह सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक व क्रांतिकारी अर्थसंकल्प – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला.…

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना तातडीने उतारेमिळवून देण्यासाठी आ.आशुतोष काळे अॅक्शन मोडवर

कोपरगाव - कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराच्या जागेचे ७/१२ उतारे कधी एकदा मिळतील यासाठी…

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा ; आ. आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोपरगाव - कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर भागतील सर्वे नंबर ११३ व ११४ मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अतिक्रमण…

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये; सुरळीत वीजपुरवठा करावा : विवेक कोल्हे

कोपरगाव : सध्या रब्बी पिकांना पाणी देण्याची नितांत गरज असून, हे लक्षात घेऊन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडू…