कोपरगाव शहर

कोपरगाव शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव  :- कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लागणार असून कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या…

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.

Just for You

Lasted कोपरगाव शहर

समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न

समता इंटरनॅशनल स्कूलचे माणिक समताचे नाव चहुबाजूंना चमकवतील - कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलची इ. १०…

२५ तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतींसाठी ५.३३ कोटीच्या निविदा प्रसिद्ध – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव तालुक्यातील जुन्या तलाठी कार्यालयांच्या नुतनीकरणाचा व काही तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

गोदावरी नदीपात्राखालील भुयार शोधून चालू करण्यासाठी शासनाने निधीची घोषणा करावी – मंगेश पाटील

कोपरगाव बेटातील कचेश्वर मंदिराचे सुशोभीकरण करून जतन करावे - माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील कोपरगाव - शुक्राचार्य मंदिर , कचेश्वर मंदिर…

पत्रकार शशिकांत  वारिशे यांच्या अपघाती मृत्युच्या घटनेची चौकशी करण्याची पत्रकारांची मागणी

कोपरगांवः   महानगर टाईम्सचे राजापुर (जि. रत्नागिरी) येथिल पत्रकार शशिकांत  वारीशे  हे सोमवार दि. ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी कोदवली येथुन…

भोजडे येथे आयुर्वेद शिबीर संपन्न

              कोपरगाव - ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आयुर्वेदाची माहिती देऊन त्या उपचार पद्धतीतून विविध…

समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री

कोपरगाव : देशातीलच नव्हे, तर परदेशातील पतसंस्था, बँकांनाही लाजवेल अशा प्रकारचे कामकाज समता पतसंस्थेचे आहे.समताच्या कामकाजाचा आदर्श महाराष्ट्रातील पतसंस्थांनी घ्यावा.…

गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

कोपरगाव : गोदावरी डावा व उजवा कालव्याला उन्हाळी हंगामातील आवर्तन (रोटेशन) येत्या १ मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. मात्र,…

कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा -स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव : सध्या रब्बी पिकांना पाणी देणे आवश्यक असताना महावितरण कंपनीकडून थकित वीज बिल वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम…